संस्थेचा इतिहास
श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या.आष्टा
श्री गणेश नागरी सहकारी पत संस्थेची स्थापना जरी दिनांक 6 सप्टेंबर 1975 साली गणेश चतूर्थीच्या शुभ मुहर्तावर झाली असली तरी त्यापुर्वी 1970 साली आपली संस्था उदयाला आली होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण 1970 साली श्री गणेश भिशी या नावाने हीच संस्था कार्यरत होती.या भिशीच्या स्थापनेत संस्थेचे संस्थापक श्री प्रभाकर गोविंद तळवलकर कै.अच्युतराव गोपाळराव मळणगांवकर कै.वसंत बोधे कै.भगवंतराव गायकवाड अशी मंडळ होती.1975 साली आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान कै.श्रीमती इंदिराजी गांधी यांनी देशात आणिबाणी जाहीर केली व खाजगी सावकारी व भिशी वैगेरे बंद करणेचा फतवा काढला. परंतु सामाजीक हितासाठी कार्य करणेच्या हेतुने प्रेरीत झालेले संस्थेचे माजी संचालक श्री.प्रभाकर गोविंद तळवलकर कै.अच्युतराव गोपाळराव मळणगांवकर कै.वसंत बोधे कै.भगवंतराव गायकवाड कै.होमकर सर कै.सुभाषचंद्र झंवर श्री.धनपाल चौगुले इ.एकत्र येवून श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहर्तावर 6 सप्टेंबर 1975 रोजी करणेत आली.
ठेवी
संस्थेच्या वाढीमधील महत्वाचा घटक म्हणजे ठेव आणि ठेवी मधील वाढ ही सभासद ठेवीदार यांचासंस्थेवरील असणारया विश्वासाचे प्रतिक असते.

मुदत ठेव

पुनर्गुंतवणूक ठेव

दामदुप्पट ठेव

Safe Investments
The Better Way To
Save & Invest
श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या आष्टा अधिक ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते आणि त्यांना सहजतेने बचत आणि गुंतवणूक करण्यात मदत करते. सन 1970 पासून श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था कार्यरत आहे.
Why People Choose Us
श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या आष्टा

Need a Personalized
Solution?
Get in touch with us, and we will help you to create the right solution for your business or personal needs.